Ads Area

पोलिस भरती Test-22

पोलिस भरती Test-22

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in 1➤ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासुन दूर गेले कारण त्यातील मंडळींना शिंदे यांनी केलेली ही गोष्ट खटकली.

ⓐ लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली
ⓑ ब्राम्हो समाजाकडे कल दाखवला
ⓒ डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही स्वतंत्र संस्था सुरू केली
ⓓ अस्पृशता निवारणासाठी राष्ट्रीय सभेची मदत मागितली

2➤ खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही ?

ⓐ लाल बहादुर शास्त्री - ताश्कंद करार
ⓑ इंदिरा गांधी - जवाहर रोजगार योजना
ⓒ पंडित नेहरू - अलिप्ततावादी धोरण
ⓓ वल्लभभाई पटेल - संस्थानांचे विलीनीकरण

3➤ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'चे संस्थापक कोण होते?

ⓐ भाऊ महाजन
ⓑ लोकहितवादी.
ⓒ जगन्नाथ शंकरशेठ
ⓓ भाऊ दाजी लाड

4➤ बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतु काय होता ?

ⓐ गरीब हिंदू मुलांना शिक्षण देणे
ⓑ गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे
ⓒ गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे.
ⓓ none

5➤ मेरठ कटाचा भारतीय साम्यवादी पक्षावर सर्वात महत्त्वाचा कोणता परिणाम झाला ?

ⓐ गांधीजी जेलमध्ये आरोपींना भेटावयास गेले
ⓑ साम्यवाद्यांचा विद्यार्थी संघटनेत शिरकाव झाला
ⓒ हाय कमांडला स्वतःची योग्यता कळाली
ⓓ दीर्घकाळ चाललेल्या खटल्यामुळे, पक्षाला जनतेची सहानुभूती मिळाली

6➤ जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती' ची संकल्पना काय होती ?

ⓐ इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वा विरुद्ध चळवळ
ⓑ पोलिस व लष्कर यांच्या अधिकारच्या गैरवापरा विरोधी संघर्ष
ⓒ राजकिय पक्षांच्या विरोधात चळवळ कारण जयप्रकाश नारायण यांचा पक्ष विरहित सरकार वर विश्वास होता
ⓓ लोकांना भ्रष्टाचाराकडे प्रवृत्त करणा-या व्यवस्थेविरुद्ध लढा

7➤ 4 नोव्हेंबर 1905 मध्ये स्थापन केलेल्या (कार्ललाईल) परिपत्रक विरोधी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता होता ?

ⓐ परिपत्रकाला विरोध करणे
ⓑ विद्यार्थी आंदोलनाचे आयोजन करणे
ⓒ काढून टाकलेल्या विद्याथ्र्यांना शिक्षण देणे
ⓓ वरीलपैकी कोणताच उद्देश नव्हता

8➤ खालील विधान पुढीलपैकी कोणत्या चळवळींशी निगडीत असावे ? 

 "युवकांचे हे पहिलेच क्रांतीकारी आंदोलन होते, जवाहरलाल नेहरू व सुभाष चंद्र बोस हयानंतर नेते म्हणुन पुढे आले. कारण त्यांनीच ठिक ठिकाणी फिरुन युवकांना जागृत केले होते."

ⓐ सायमन विरोधी आंदोलन
ⓑ धरासणा आंदोलन
ⓒ सविनय कायदेभंग
ⓓ चले जाव आंदोलन / भारत छोड़ो

9➤ सविनय कायदेभंगाची चळवळ 1930 मध्ये _______ सह सुरू झाली.

ⓐ रौलेट सत्याग्रह
ⓑ दांडी मार्च
ⓒ चंपारण चळवळ
ⓓ खिलाफत चळवळ

10➤ साम्यवादी व डाव्या पक्षांनी सहभाग घेतलेल्या किसान सभेत राष्ट्रीय सभेचे काही सदस्य का हजर राहिले ?

ⓐ बहुतेक सर्व मेरठ कटाशी संबंधीत होते व सुटकेनंतर शेतक-यासाठी काम करण्याची इच्छा बाळगुन होते.
ⓑ ते सर्व शेतमजूरी करणारे होते व अन्याय विरोधात सामिल झाले होते
ⓒ स्वतः जमीनदार असल्यामुळे शेतकरी संघटनेवर वर्चस्व ठेवण्यास हजर होते.
ⓓ ते नेहरू व गांधीजींच्या शेती विषयक धोरणाच्या बाबतीत निराश होते.

11➤ 1934 नंतर क्रांतीकारी संघटना जवळ जवळ प्रभावहीन झाल्या कारण -------

ⓐ गुप्ततेची गरज असल्यामुळे सामान्य जनतेला विश्वासात घेतले नाहीं.
ⓑ इंग्रजांच्या जुलमी कार्यवाहीमुळे क्रांतीकारक संघ मागे पडले.
ⓒ गांधीजींचे अहिंसावादी आंदोलन जनतेने पसंत केले.
ⓓ क्रांतीकारकांना मार्गदर्शन करण्यास मध्यवर्ती नेतृत्व नव्हते

12➤ सुभाष चंद्र बोस यांच्या संदर्भात असलेल्या खालील घटना कालक्रमानुसार लावा :

 अ. त्यांचे जर्मनींस पलायन

 ब. त्यांचे जपान येथे आगमन

 क. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना 

ड. सिंगापूर येथे इंडियन इंडिपेंडन्स लीग चे अध्यक्षपद

ⓐ क, अ, ब, ड
ⓑ क, अ, ड, ब
ⓒ क, ब, ड, अ
ⓓ क, ब, अ, ड

13➤ 1947 मध्ये जवाहरलाल नेहरू म्हणाले “पहिले काम प्रथम केले पाहिजे आणि पहिले काम म्हणजे ___________ ."

ⓐ निर्वासितांचे पुनर्वसन
ⓑ संस्थानांचे विलिनीकरण
ⓒ भारतात सुस्थिरता आणि भारताची सुरक्षितता
ⓓ प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना

14➤ इ.स. 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना कोणी मांडली ?

ⓐ अ. व्हॉन हंबोल्ट
ⓑ अ. वेबर
ⓒ अ. वेगनर
ⓓ कार्ल रिटर

15➤ आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते ?

ⓐ गोंडवाना
ⓑ लॉरेशिया
ⓒ टेथिस
ⓓ पॅन्जिया

16➤ कोणत्या विभागांत सारखे (आकडयांत) जिल्हे आहेत ?

ⓐ नाशिक, पुणे, अमरावती
ⓑ नाशिक, पुणे, नागपूर
ⓒ नागपूर, कोकण, पुणे
ⓓ नाशिक, कोंकण, अमरावती

17➤ पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

ⓐ सिआल
ⓑ निफे
ⓒ शिलावरण
ⓓ सायमा

18➤ पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान _____________ ही विलगता आढळते.

ⓐ मोहोरन्सिक
ⓑ विचर्ट
ⓒ गटेनबर्ग
ⓓ भूभौतीक

19➤ 'व्ही' आकाराच्या द-या, घळई, जलप्रपात ही भूरुपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ?

ⓐ समुद्रलाटा
ⓑ हिमनदी
ⓒ नदी
ⓓ भूमिगत पाणी

20➤ पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने ____________ आढळतात.

ⓐ खाऱ्या पाण्याची सरोवरे
ⓑ गोड्या पाण्याची सरोवरे
ⓒ नैसर्गिक गुहा
ⓓ रांजण खळगे

21➤ छोटा नागपूर पठार व शिलाँग पठार यांच्या दरम्यानचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ?

ⓐ गंगेच्या खनन कार्यामुळे तयार झालेला
ⓑ अधोभ्रंशत प्रदेशाचा
ⓒ खचदरीचा
ⓓ गंगेच्या गाळाच्या संचयनातून अधोवक्रीत झालेला

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area