ⓐ कणाश्म ⓑ पट्टीताश्म ⓒ 1 व 2 दोन्ही ⓓ यापैकी नाही
➤ 1 व 2 दोन्ही
राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील माउंट अबू (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाणही आहे
अरवली हा अतिप्राचीन, कँब्रियनपूर्व काळात निर्माण झालेला घडीचा पर्वत असून त्याचे आजचे स्वरूप अवशिष्ट आहे. भारतीय भूपट्ट हे यूरेशियन भूपट्टापासून वेगळे होण्याचा जो कालखंड आहे, तेथपर्यंत अरवली पर्वताचा नैसर्गिक इतिहास मागे जातो
अरवलीची उंची सामान्यतः ७६० ते १,०६० मी. इतकी आहे
पर्वताची लांबी सुमारे ६०० किमी. असून गुरुशिखर (उंची १,७२२ मी.) हे या पर्वतातील सर्वांत उंच शिखर अबूच्या पहाडात आहे
2➤ भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाच्या बरोबर आहे ?
3➤ नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणाम म्हणतात.
ⓐ तराई ⓑ भांगर ⓒ खादर ⓓ भाबर
➤ खादर
गंगा-सिंधूच्या मैदानातील गाळांचे कालानुक्रमे दोन विभाग पाडण्यात येतात.
त्यांपैकी जुन्या निक्षेपांना (राशींना) बांगर व नव्या निक्षेपांना खादर असे म्हणतात.
बांगर मृत्तिकामय असून त्याचा रंग बऱ्याचदा पिवळसर होतोबांगर सामान्यतः बुटक्या टेकड्या, लहान पठारे व उंचवटे या स्वरूपांत आढळतो.
खादराचे निक्षेप जवळजवळ सर्वत्र नद्यांच्या सध्याच्या पात्रांमध्ये आढळतात.
ह्यांच्या मृत्तिकांमध्ये कंकराचे प्रमाण अल्प असते.
सध्या हयात असणाऱ्या हत्ती, घोडे, बैल, हरणे, म्हशी, सुसरी, मासे यांसारख्या प्राण्यांचे अवशेष त्यांच्यात आढळतात.
खादराचे निक्षेप प्रागैतिहासकालीन त्रिभुजी वा अन्य प्रकारच्या निक्षेपात सहज रीतीने मिसळून गेलेले आढळतात.
4➤ दक्षिण सह्यादी मधील सर्वांत उंच शिखर कोणते ?
ⓐ कळसुबाई ⓑ अण्णाईमुडी ⓒ धुपगढ़ ⓓ दोड्डाबेटा
➤ अण्णाईमुडी
दोड्डाबेट्टा उंची --- २,६३७ m
धुपगड उंची --१,३५० m
अनाई मुदी-- शिखर हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. ते एरावीकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या दक्षिणेला कार्डमम पर्वतरांग, अनामलाई पर्वतरांग व पालनी पर्वतरांगेच्या मध्ये आहे. याची उंची २६९५ मी. (८८४२ फूट) आहे.
कळसूबाई हा अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे. उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसबाई शिखराची उंची १६४६ मीटर आहे. हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. कळसूबाई शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहेत
5➤ पांबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे ?
ⓐ भारत-म्यानमार ⓑ भारत मालदीव ⓒ भारत-श्रीलंका ⓓ यापैकी नाही
➤ भारत-श्रीलंका
6➤ भारताचा सर्वांत लहान केंद्रशासित प्रदेश कोणता ?
लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.
भारतातील सर्वात लहान राज्य ( लोकसंख्येने )सिक्कीम .
भारतातील सर्वात लहान जिल्हा- गारोहिल्स ( मेघालय )
भारतातील सर्वात लहान दिवस २३ डिसेंबर
लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश: भारताची राजधानी दिल्ली लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे
7➤ पीरपंजाल रांग व धौलाधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे ?
ⓐ बृहतहिमालय ⓑ लघु हिमालय ⓒ पूर्व हिमालय ⓓ यापैकी नाही
➤ लघु हिमालय
पीर पंजाल पर्वतरांगा ही हिमालयाची एक श्रेणी आहे जी हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर या भारतीय राज्यांमध्ये चालते. हिमालयात, धौलाधर आणि पीर पंजाल पर्वतरांगांच्या दिशेने उंची वाढते आणि पीर पंजाल ही खालच्या हिमालयातील सर्वोच्च श्रेणी आहे.
पीर पंजाल खिंड श्रीनगरच्या पश्चिमेला आहे
सातमाळा अजिंठा डोंगररांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे जाणारी प्रमुख उपरांग आहे.
सह्याद्रीमधील महाबळेश्वरपासून आग्नेयेकडे निघणारी शंभू-महादेव डोंगररांग महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यांतून पुढे कर्नाटकात प्रवेश करते. या डोंगर रांगेवर वसलेल्या शिखरशिंगणापूर (ता. फलटण, जिल्हा – सातारा) येथे असलेल्या शंभू महादेवाच्या पवित्र स्थानामुळे या डोंगर रांगेस शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात.
11➤ महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते ?
ⓐ २० ⓑ २५ ⓒ ३० ⓓ २६
➤ २६
1 May 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी चार प्रशासकीय भाग व २६ जिल्हे महाराष्ट्रात होते
कोकण विभाग – बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रायगड, रत्नागिरी
पुणे विभाग – पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
नागपूर विभाग – नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला
औरंगाबाद विभाग – औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद
12➤ महाराष्ट्रात सर्वांत मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?
ⓐ अमरावती विभाग ⓑ औरंगाबाद विभाग ⓒ नाशिक विभाग ⓓ पुणे विभाग
➤ औरंगाबाद विभाग
प्रशासकीय सुविधेसाठी जिल्हा ५ विभागात विभागले आहे
औरंगाबाद जिल्ह्यातील पाच महसूल विभाग खालील प्रमाणे आहेत
औरंगाबाद
सिल्लोड
वैजापूर
पैठण-फुलंब्री
कन्नड
13➤ 15 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल ?
ⓐ 2018-2022 ⓑ 2015-2020 ⓒ 2020-2025 ⓓ none
➤ 2020-2025
14➤ संपूर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते
ⓐ सिक्कीम ⓑ हिमाचल प्रदेश ⓒ अरुणाचल प्रदेश ⓓ महाराष्ट्र
➤ सिक्कीम
15➤ गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती उर्जा असते ?
ⓐ स्थितील ⓑ यांत्रिक ⓒ गतीज उर्जा ⓓ औष्णिक उर्जा
➤ गतीज उर्जा
वस्तुतील स्थितिज ऊर्जा ही आपल्याला तिचे वजन म्हणजेच वस्तुमान (m) व गुरूत्व त्वरण (g) आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची (h) यांच्या गुणाकाराने मिळते. म्हणून पृथ्वीची गुरूत्वीय स्थितीज ऊर्जा mgh म्हणजेच वस्तुमान xगुरूत्व त्वरण x उंची असते
16➤ चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता ?
ⓐ ऊस ⓑ भात ⓒ नीळ ⓓ कापूस
➤ नीळ
चंपारण लढा हा बिहारमधील चंपारण जिल्ह्यातल्या नीळ - उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेल आंदोलन होते. गांधींचे भारतातील हे पहिलेच आंदोलन होते. यात मिळालेल्या यशाने त्यांनी देशपातळीवर आपले नेतृत्व प्रस्थापित केले.
17➤ महाराष्ट्रात ग्रामपंचायत मध्ये किमान कमाल सदस्य संख्या किती?
ⓐ 1 ते 17 ⓑ 7 ते 17 ⓒ 5 ते 17 ⓓ 5 ते 15
➤ 7 ते 17
18➤ रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात ?
अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. एप्रिल १० १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली.
एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता.
23➤ सन 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
ⓐ सरदार पटेल ⓑ विठ्ठल भाई पटेल ⓒ महात्मा गांधी ⓓ none
➤ सरदार पटेल
बारडोली सत्याग्रह भारताच्या गुजरात राज्यातील बारडोली भागात इ.स. १९२८मध्ये घडलेला सविनय कायदेभंग सत्याग्रह होता. आज गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यात बारडोली हे गाव आहे. सरदार वल्लभभाई पटेल आणि बारडोली येथे झालेला सत्याग्रह भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे पान आहे. सरदार पटेलांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले
24➤ लालसिंधी ही कशाची जात आहे ?.)
ⓐ म्हैस ⓑ मेंढी ⓒ गाय ⓓ शेळी
➤ गाय
25➤ Use the appropriate phrase draw up in the following sentence. "My solicitor...... the lease and we both signed it"
ⓐ have drawn up ⓑ has drawn up ⓒ drew up ⓓ drawn up
➤ drew up
26➤ I am "looking forward" to her arrival. The underlined phrase means.
ⓐ expect with pleasure ⓑ investigate ⓒ consider ⓓ see in front
➤ expect with pleasure
27➤ Select the cosiest meaning of the underlined idiom in the sentence. 1.) Sunil did not do his job well, now he has to "face the music."
ⓐ face bad consequence ⓑ work again ⓒ plead the authority ⓓ rerecord the song
➤ face bad consequence
परिणाम---consequence
28➤ The word opposite in meaning to COGNATE
ⓐ Indifferent ⓑ Different ⓒ Discognate ⓓ Uncognate
➤ Different
सजातीय--COGNATE
29➤ What is the correct antonym for the word? 'Memorable'
ⓐ forgettable ⓑ manorial ⓒ immoral ⓓ immemorial
➤ forgettable
30➤ Choose the most appropriate antonym for the underlined word: After so much of travel, a strange 'debility' has set in.
ⓐ futility ⓑ ability ⓒ boredom ⓓ energy
➤ energy
दुर्बलता--debility.
कंटाळवाणेपणा-boredom
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त