4➤ ड्रॉसेरा वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे
ⓐ परजीवी ⓑ स्वयंपोषित ⓒ कीटकभक्षी ⓓ यापैकी नाही
➤ कीटकभक्षी
5➤ मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?
ⓐ प्युपील ⓑ कोरनिआ ⓒ रेटीना ⓓ इरीस
➤ इरीस
6➤ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
ⓐ न्या. रानडे ⓑ डॉ. आत्माराम पांडुरंग ⓒ स्वामी दयायानंद सरस्वती ⓓ महात्मा फुले
➤ डॉ. आत्माराम पांडुरंग
प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे केली.
जातिव्यवस्थेला विरोध करणे, स्त्री-पुरुष विवाहाचे वय वाढवणे, विधवा-विवाहाला प्रोत्साहन देणे, स्त्रीशिक्षण इत्यादी गोष्टी प्रार्थना समाजाचा मुख्य उद्देश होता
7➤ राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचे आहे?
ⓐ महात्मा फुले ⓑ राजर्षी शाहू महाराज ⓒ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ⓓ डॉ. आत्माराम पांडुरंग
➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले
8➤ मेक इन इंडिया मोहिमेस श्री. नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केला?
१. अनैच्छिक बेकारी - या बेकारीला दृश्य किंवा उघड बेकारी असेही म्हणतात. ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की लोकांची काम करण्याची पात्रता असते आणि काम करायला तयार असतात, परंतु त्यांना काम प्राप्त होत नाही . ही स्थिती श्रमांचा अतिरिक्त पुरवठा व त्या तुलनेत श्रमिकांची कमी मागणी यातून निर्माण होते. यामध्ये माणसांची मनस्थिती नसतानाही असेल ते कामे करावी लागतात तेही विनामोबदला किंवा कमी मोबदला; त्यामुळे त्यांचे हक्कांचे उच्छाटन होत असलेले दिसून येते. तसेच कमी मिळालेल्या मोबदल्याने त्यांच्या परिवारातील आर्थिक अडचणी पूर्ण होत नसल्याने बेकारींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते
२. ऐच्छिक बेकारी - हा बेकारीचा असा प्रकार आहे की जेथे व्यक्ती काम करण्यासाठी पात्र असते पण तिची काम करण्याची इच्छा नसते. खऱ्या अर्थाने ही बेकारीची स्थिती नसून निष्कियतेची स्थिती आहे.
३ . न्यून किंवा अर्धबेकारी
ही एक अशी स्थिती होय , की जेथे व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही, किंवा तिला कनिष्ठ पातळीवर काम करावे लागते. उदा. १. पदव्युत्तर शिक्षित व्यक्तीने पहारेकऱ्याची नोकरी करणे २. 2.इंजिनिअर व्यक्तीने शिपायाची नोकरी करणे.
४. पूर्ण बेरोजगारी
व्यक्तीकडे पात्रता, कौशल्य, इच्छाशक्ती, असूनही कोणत्याच ठिकाणी काम प्राप्त होत नाही. याला पूर्ण बेरोजगारी म्हणतात
10➤ अं व अः यांना खालीलपैकी काय म्हणतात ?
ⓐ विजातीय स्वर ⓑ सजातीय स्वर ⓒ व्यंजन ⓓ स्वरादी
➤ स्वरादी
स्वरादी म्हणजे आधी स्वर आहे असा वर्ण. 'अं व अ:' अनुस्वार व विसर्ग या दोन वर्णांना 'स्वरादी' म्हणतात, कारण यांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो.
अ-आ,उ-ऊ,ओ-औ,इ-ई,ए-ऐ 2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-ई,उ-ए,ओ-ऋ
स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-आ,उ-ऊ,ओ-औ,इ-ई,ए-ऐ
11➤ खालील योग्य पर्याय निवडा ईश्वरेच्छा
ⓐ ईश्वरे + इच्छा ⓑ 2 ) ईश्वरः + ईच्छा ⓒ इश्वर + इच्छा ⓓ ईश्वरा + च्छा
➤ इश्वर + इच्छा
12➤ निशा ही माझी मुलगी आहे. यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा.
ⓐ भाववाचक ⓑ विशेषनाम ⓒ सामान्यनाम ⓓ यापैकी नाही
➤ विशेषनाम
13➤ आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो?
ⓐ २९ जुलै ⓑ २८ सप्टेंबर ⓒ २९ ऑगस्ट ⓓ २८ जुलै
➤ २९ जुलै
14➤ भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?
ⓐ जम्मू – काश्मीर ⓑ दिल्ली ⓒ सातारा ⓓ सुरात
➤ जम्मू – काश्मीर
वूलर सरोवर
15➤ गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे. "हुसेनसागर" हे कोणत्या राज्यात आहे
ⓐ गुजरात ⓑ महाराष्ट्र ⓒ बिहार ⓓ आंध्र प्रदेश
➤ आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री. एन.टी. रामाराव यांनी 'भगवान गौतम बुद्धाचा' एक भव्य पुतळा हैदराबाद येथील 'हुसैनसागर' तलावाच्या मध्यभागी उभारण्याच्या कामाला सुरुवात केली होती
16➤ भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?
ⓐ ओडिशा ⓑ राजस्थान ⓒ गुजरात ⓓ उत्तर प्रदेश
➤ ओडिशा
चिल्का सरोवर
17➤ तो चांगला माणूस आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा.
ⓐ चांगला ⓑ आहे ⓒ तो ⓓ माणूस
➤ चांगला
18➤ खालील शब्दापैकी सुंदफुल" या शब्दाचे लिंग ओळखा ?
ⓐ पुल्लींग ⓑ अनेकवचन ⓒ नपुसकलिंग ⓓ NONE
➤ नपुसकलिंग
19➤ राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो ?
ⓐ 28 फेब्रुवारी ⓑ 9 जुन ⓒ 5 जानेवारी ⓓ १५ फेब्रुवारी
➤ 28 फेब्रुवारी
28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.
20➤ खेळ या नामाचे खालीलपैकी सामान्य रुप कोणते ?
ⓐ खेळू ⓑ खेळा ⓒ खेळी ⓓ खेळे
➤ खेळा
21➤ "जे"चकाकते "ते" सर्वच सोने नसते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता ?
ⓐ संबंधी ⓑ प्रश्नार्थक ⓒ पुरुषवाचक ⓓ अनिश्चित
➤ संबंधी
22➤ प्रशसनात अधिक पादर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने भारतात..... या वर्षीपासून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे.
ⓐ २००१ ⓑ 2000 ⓒ १९९९ ⓓ २००५
➤ २००५
23➤ आणीबाणीची संकल्पना स्वीकारतांना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केले आहे ?
ⓐ कॅनडा ⓑ अमेरिका ⓒ इंग्लंड ⓓ जर्मनी (वायमर प्रजासताक)
➤ जर्मनी (वायमर प्रजासताक)
भारतीय राज्यघटनेत कलम ३५२ ते ३६० हे आणीबाणीशी संबंधित आहे. राज्य राज्यघटनेत ३ प्रकारच्या आणीबाणीचे उल्लेख आहे
24➤ कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते ?
ⓐ ४२वी. ⓑ ४४वी. ⓒ ४६वी. ⓓ ५२वी.
➤ ४२वी.
25➤ लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात ?
ⓐ 30 ⓑ 22 ⓒ 15 ⓓ एकही सदस्य नसतो.
➤ 15
26➤ राज्यात विधान परिषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार कोणास आहे ?
ⓐ राष्ट्रपती ⓑ सर्वोच्च न्यायालय ⓒ लोकसभा ⓓ संबंधीत राज्याची विधान सभा