Ads Area

भारतीय इतिहास प्रश्न उत्तर

 भारतीय इतिहास प्रश्न उत्तर

तुमच्यासाठी प्रश्नमंजुषा तयार केली आहे जी आगामी स्पर्धा परीक्षेत महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात एसएससी, पोलिस भरती, बँकिंग परीक्षा, रेल्वे परीक्षा जसे की एनटीपीसी आणि ग्रुप डी इत्यादी कोणत्याही परीक्षेप्रमाणेच. सरळसेवा परीक्षेसाठी सामान्य जागरूकता आणि भारतीय इतिहास  हा विषय महत्त्वाचा आहे.

 



1). 1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती?

  • A) प्रौढ मताधिकार
  • B) साम्राज्यांर्गत शासनाधिकारी 
  • C) प्रातिक स्वायत्तता 
  • D)यापैकी नाही  

 उत्तर- प्रांतिक स्वायत्तता

2). सन 1857 च्या काळात हिंदुस्तानाच्या कोणत्या भागात फारसे उठाव झाले नाहीत?

  • A) उत्तर हिंदुस्तान 
  • B) पूर्व हिंदुस्तान
  • C) दक्षिण हिंदुस्थान 
  • D) यापैकी नाही  

 उत्तर- दक्षिण हिंदुस्थान  

3). शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा ह्या त्रयीमध्ये जे सुप्त उत्तमत्व आहे त्याचा सर्वांगीण विकास असे कोणी म्हटले आहे?

  • A) महात्मा गांधी 
  • B) स्वामी विवेकानंद 
  • C) रविंद्रनाथ टागोर 
  • D) विनोबा भावे

उत्तर- महात्मा गांधी 

 4). सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते.?

  • A) केसरी 
  • B) सुधारक  
  • C) दिनबंधू
  • D) प्रभाकर 

 उत्तर- दीनबंधु

 5). स्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांची पूढीलपौकी कोणत्या नावाने हेटाळणी केली जात असे?

  • A)अस्पृश्यचे पुढारी 
  • B) गरिबांचे पुढारी 
  • C) तेल्या-तांबोळयाचे पूढारी
  • D) यापैकी नाही 

 उत्तर- तेल्या-तांबोळयाचे पूढारी

 7).भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

  • A) 1915 
  • B) 1917
  • C) 1912
  • D) 1916

 उत्तर- 1916

 
 8). भारतीय उद्योगधंद्यांना संरक्षण देऊन त्यांची वाढ करण्याकरिता कोणत्या साली ब्रिटिश सरकारने राजकोषीय आयोग  नेमला.?
  • A) 1923
  • B) 1917
  • C) 1924
  • D) 1916

 उत्तर- 1923 

 
9). सायमन कमिशनने कोणत्या शिफारशी केल्या होत्या?
  • A) प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात यावी
  • B) एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15 टक्के लोकांना मताधिकार मिळावा
  • C) केद्रीत द्विदल शासनपध्दतीचा स्वीकार करु नये
  • D) वरील सर्व 
 उत्तर- वरील सर्व 
 
10).यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना "आर्यसमाज" स्थापनेसाठी मदत केली?
  • A) विवेकानंद
  • B) लोकहितवादी
  • C) आगरकर
  • D) गोखले 
 उत्तर- लोकहितवादी
 
11). राजर्षी शाहू महाराजांनी "क्षात्रजगदगुरु" या पदावर सर्वप्रथ्रम कोणाची नेमणूक केली.?
  • A) नारायण भटजी 
  • B) गंगाधर कांबळे 
  • C) सदाशिव लक्ष्मण पाटील 
  • D) गोखले 
 उत्तर- सदाशिव लक्ष्मण पाटील 
 
 12). दादाभाई नौरोजी हे . . . . वर्तमानपत्राचे संपादक होते?
  • A) जाम-ए-जमशेद
  • B) अखबार-ए-सौदागर 
  • C) रास्त गोफ्तार
  • D) बॉम्बे समाचार
उत्तर- रास्त गोफ्तार  13). वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भाषा वृत्तपत्र कायदा कोणी मंजूर केला?
  • A) लॉर्ड कर्झन
  • B) लॉर्ड रिपन
  • C) लॉर्ड लिटण
  • D) यापैकी नाही
 उत्तर- लॉर्ड कर्झन
 
   14). कोणत्या पक्षाने शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले.?
  • A) कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसमधील डाव्या गटाने
  • B) कामगार पक्ष
  • C) ट्रेड युनियन
  • D) यापैकी नाही
 उत्तर- कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसमधील डाव्या गटाने
 
    15). ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?
  • A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • B) महर्षि कर्वे 
  • C) राजश्री शाहू महाराज 
  • D) महात्मा फुले 
  उत्तर- महर्षि कर्वे
 
  16). संपूर्ण स्वराज्याचा उठाव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला.?
  • A) दिल्ली 
  • B) कलकत्ता 
  • C) लाहोर 
  • D) मुंबई 
उत्तर- लाहोर १९२९ 
 
17). राष्ट्रीय सभेच्या १९ डिसेंबर 1929 सालच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले?
  • A) दादाभाई नौरोजी 
  • B) बाल गंगाधर तिलक  
  • C) महात्मा गांधी 
  • D) जवाहर लाल नेहरू
उत्तर- जवाहर लाल नेहरू 
 
18).  सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज ची स्थापना  कोणी केली होती ?
  • A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • B) कर्मवीर भाऊराव पाटील 
  • C) महात्मा गांधी 
  • D) जवाहर लाल नेहरू
उत्तर- कर्मवीर भाऊराव पाटील 
 
19). स. १९०७ मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ...... या संस्थेची स्थापना केली.?
  • A) महिला विद्यालय
  • B) सरस्वती विद्यालय  
  • C) महिला आश्रम विद्यालय
  • D) यापैकी नाही 
उत्तर- महिला विद्यालय
 
20). महाराष्ट्राचे बुकर टी-वॉशिग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते.?
  • A) कर्मवीर भाऊराव पाटील
  • B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • C) महात्मा गांधी
  • D) जवाहर लाल नेहरू
उत्तर- कर्मवीर भाऊराव पाटील 
 
21).भारताच्या फाळणीची योजना कोणी जाहीर केली?
  • A) लॉर्ड रिपण
  • B) लॉर्ड इरविन
  • C) लॉर्ड माऊंटबॅटन
  • D) यापैकी नाही
उत्तर- लॉर्ड माऊंटबॅटन

 22).1902 मध्ये इंपिरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे लोकनियुक्त सभासद कोण झाले?
  • A) जवाहर लाल नेहरू
  • B) महात्मा गांधी
  • C) गोपाल कृष्ण गोखले
  • D) यापैकी नाही
 उत्तर- गोपाल कृष्ण गोखले

  23). गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे का घेतला.?
  • A) कारण शासनाने भारताला ऑगस्ट ऑफर दिली
  • B) कारण शासनाने पूर्ण स्वराज्याची मागणी पूर्ण केली
  • C) कारण युध्द चालू होते व जपान भारताच्या सीमेवर येऊन ठेवला होता
  • D) यापैकी नाही 
  उत्तर- कारण युध्द चालू होते व जपान भारताच्या सीमेवर येऊन ठेवला होता
 
24). कोणत्या कालखंडात जिल्ह्याला "सरकार" म्हटले जात असे. ?
  • A) मोगल कालखंड
  • B) गुप्त कालखंड 
  • C) मौर्य कालखंड
  • D) यापैकी नाही 
उत्तर- मोगल कालखंड
 
 25). राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते?
  • A) मिस क्लार्क बोर्डिग
  • B) मुस्लिम बोर्डिंग 
  • C) मराठा बोर्डिंग 
  • D) यापैकी नाही 
उत्तर- मराठा बोर्डिंग 
 
 26). प्रथामिक शिक्षणावर माझा भर आहे, तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही असे कोण म्हणाले?
  • A) महात्मा फुले 
  • B) मुस्लिम बोर्डिंग 
  • C) छत्रपती शाहू महाराज
  • D) यापैकी नाही  
उत्तर- छत्रपती शाहू महाराज 
 
 27). लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली?
  • A) सार्वजनिक सभा
  • B) राष्ट्रीय सभा  
  • C) मुस्लिम लीग
  • D) आझाद हिंद सेना
उत्तर- मुस्लिम लीग 
 
  28). नागपूरच्या मजूर-आंदोलनाचे जनक कोणाला म्हणतात.?
  • A) छत्रपती शाहू महाराज
  • B) स्वामी शंकरानंद
  • C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • D) धुंडिराजपंत ठेंगडी
उत्तर- धुंडिराजपंत ठेंगडी
 
29). अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला?
  • A) विष्णुशास्त्री चिपळूणकर
  • B) न्या. रानडे
  • C) महर्षी धांडो केशव कर्वे
  • D) गोपाळ गणेश आगरकर 
  उत्तर- गोपाळ गणेश आगरकर 
 
 30).इ. स 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलीयम महाविद्यालयाची स्थापना केली.?
  • A) लॉर्ड मैकाले
  • B) लॉर्ड बेंटिक
  • C) लॉर्ड वेलस्ली
  • D)यापैकी नाही
 उत्तर- लॉर्ड वेलस्ली
  

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area