भारतीय इतिहास प्रश्न उत्तर
तुमच्यासाठी प्रश्नमंजुषा तयार केली आहे जी आगामी स्पर्धा परीक्षेत महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात एसएससी, पोलिस भरती, बँकिंग परीक्षा, रेल्वे परीक्षा जसे की एनटीपीसी आणि ग्रुप डी इत्यादी कोणत्याही परीक्षेप्रमाणेच. सरळसेवा परीक्षेसाठी सामान्य जागरूकता आणि भारतीय इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
1). 1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती?
- A) प्रौढ मताधिकार
- B) साम्राज्यांर्गत शासनाधिकारी
- C) प्रातिक स्वायत्तता
- D)यापैकी नाही
उत्तर- प्रांतिक स्वायत्तता
2). सन 1857 च्या काळात हिंदुस्तानाच्या कोणत्या भागात फारसे उठाव झाले नाहीत?
- A) उत्तर हिंदुस्तान
- B) पूर्व हिंदुस्तान
- C) दक्षिण हिंदुस्थान
- D) यापैकी नाही
उत्तर- दक्षिण हिंदुस्थान
3). शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा ह्या त्रयीमध्ये जे सुप्त उत्तमत्व आहे त्याचा सर्वांगीण विकास असे कोणी म्हटले आहे?
- A) महात्मा गांधी
- B) स्वामी विवेकानंद
- C) रविंद्रनाथ टागोर
- D) विनोबा भावे
उत्तर- महात्मा गांधी
4). सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते.?
- A) केसरी
- B) सुधारक
- C) दिनबंधू
- D) प्रभाकर
उत्तर- दीनबंधु
5). स्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांची पूढीलपौकी कोणत्या नावाने हेटाळणी केली जात असे?
- A)अस्पृश्यचे पुढारी
- B) गरिबांचे पुढारी
- C) तेल्या-तांबोळयाचे पूढारी
- D) यापैकी नाही
उत्तर- तेल्या-तांबोळयाचे पूढारी
7).भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?
- A) 1915
- B) 1917
- C) 1912
- D) 1916
उत्तर- 1916
- A) 1923
- B) 1917
- C) 1924
- D) 1916
उत्तर- 1923
- A) प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात यावी
- B) एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15 टक्के लोकांना मताधिकार मिळावा
- C) केद्रीत द्विदल शासनपध्दतीचा स्वीकार करु नये
- D) वरील सर्व
- A) विवेकानंद
- B) लोकहितवादी
- C) आगरकर
- D) गोखले
- A) नारायण भटजी
- B) गंगाधर कांबळे
- C) सदाशिव लक्ष्मण पाटील
- D) गोखले
- A) जाम-ए-जमशेद
- B) अखबार-ए-सौदागर
- C) रास्त गोफ्तार
- D) बॉम्बे समाचार
- A) लॉर्ड कर्झन
- B) लॉर्ड रिपन
- C) लॉर्ड लिटण
- D) यापैकी नाही
- A) कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसमधील डाव्या गटाने
- B) कामगार पक्ष
- C) ट्रेड युनियन
- D) यापैकी नाही
- A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- B) महर्षि कर्वे
- C) राजश्री शाहू महाराज
- D) महात्मा फुले
- A) दिल्ली
- B) कलकत्ता
- C) लाहोर
- D) मुंबई
- A) दादाभाई नौरोजी
- B) बाल गंगाधर तिलक
- C) महात्मा गांधी
- D) जवाहर लाल नेहरू
- A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- B) कर्मवीर भाऊराव पाटील
- C) महात्मा गांधी
- D) जवाहर लाल नेहरू
- A) महिला विद्यालय
- B) सरस्वती विद्यालय
- C) महिला आश्रम विद्यालय
- D) यापैकी नाही
- A) कर्मवीर भाऊराव पाटील
- B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- C) महात्मा गांधी
- D) जवाहर लाल नेहरू
- A) लॉर्ड रिपण
- B) लॉर्ड इरविन
- C) लॉर्ड माऊंटबॅटन
- D) यापैकी नाही
- A) जवाहर लाल नेहरू
- B) महात्मा गांधी
- C) गोपाल कृष्ण गोखले
- D) यापैकी नाही
- A) कारण शासनाने भारताला ऑगस्ट ऑफर दिली
- B) कारण शासनाने पूर्ण स्वराज्याची मागणी पूर्ण केली
- C) कारण युध्द चालू होते व जपान भारताच्या सीमेवर येऊन ठेवला होता
- D) यापैकी नाही
- A) मोगल कालखंड
- B) गुप्त कालखंड
- C) मौर्य कालखंड
- D) यापैकी नाही
- A) मिस क्लार्क बोर्डिग
- B) मुस्लिम बोर्डिंग
- C) मराठा बोर्डिंग
- D) यापैकी नाही
- A) महात्मा फुले
- B) मुस्लिम बोर्डिंग
- C) छत्रपती शाहू महाराज
- D) यापैकी नाही
- A) सार्वजनिक सभा
- B) राष्ट्रीय सभा
- C) मुस्लिम लीग
- D) आझाद हिंद सेना
- A) छत्रपती शाहू महाराज
- B) स्वामी शंकरानंद
- C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- D) धुंडिराजपंत ठेंगडी
- A) विष्णुशास्त्री चिपळूणकर
- B) न्या. रानडे
- C) महर्षी धांडो केशव कर्वे
- D) गोपाळ गणेश आगरकर
- A) लॉर्ड मैकाले
- B) लॉर्ड बेंटिक
- C) लॉर्ड वेलस्ली
- D)यापैकी नाही