भारतीय इतिहास प्रश्न उत्तर
तुमच्यासाठी प्रश्नमंजुषा तयार केली आहे जी आगामी स्पर्धा परीक्षेत महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात एसएससी, पोलिस भरती, बँकिंग परीक्षा, रेल्वे परीक्षा जसे की एनटीपीसी आणि ग्रुप डी इत्यादी कोणत्याही परीक्षेप्रमाणेच. सरळसेवा परीक्षेसाठी सामान्य जागरूकता आणि भारतीय इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
स्पर्धा परीक्षेत एकाग्रता असली पाहिजे, तरच तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकाल. यासाठी अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.
➤ 'यंग इंडिया' हे वर्तमान पत्र कोणी सुरू केले होते ?
➤ लोकमान्य टिळकाच्या तुरुंगवासाच्या काळात टिळकांची वृतपत्रे कोणी सांभाळली ?
भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनिधि हजर होते?
➤ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?
२८ डिसेंबर १८८५
➤ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे पहिले अध्यक्ष कोण होते ?
➤ 'ग्राम प्राथमिक शिक्षक मंडळ'या संस्थेची स्थापना कोणी केली ?
१९३६ मध्ये कर्वेनी "महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ" या संस्थेची स्थापना केली.
1919 च्या कायद्याचा प्रमुख उद्देश/हेतु काय होता ?
'मद्रास महाजन सभा' या संस्थाची स्थपणा कोणत्या वर्षी झाली ?
'मद्रास महाजन सभा' संस्थापक पलवई रंगैया नायडू यांनी केली
1857 च्या उठावाबद्दल 'पहिले स्वातंत्र्य युद्ध' असे उद्ग़ार कोणी काढले होते ?
लॉर्ड कर्झनने १९०५ साली बंगालची फाळणी कशासाठी केली होती ?
लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय कॉंग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने १९ जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
नक्षलवादी चळवळीच्या उभारणीच्या काळात बहुसंख्य सभासद कोण होते ?
सन 1985 मध्ये असंघटित क्षेत्रातील स्त्री कामगारावर एक महत्वपूर्ण अभ्यास कोणी प्रसिद्ध केला ?
व्यक्तिगत सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता?
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे?
कोणाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते?
डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले?
पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली.?
स्थापना 2 April 1870
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?
टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली
11➤ 1942 च्या "चलेजाव आंदोलनाचे" महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते
देवाने माणसाला निर्माण केले नसून माणसानेच देवाला निर्माण केले आहे. असे . . . यांनी म्हटले आहे ?
सन 1857 च्या काळात हिंदुस्तानाच्या कोणत्या भागात फारसे उठाव झाले नाहीत?
नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली आहे?
सन 1901 मध्ये कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलन समिती . . . . साठी प्रसिध्द होती?